क्रांतिकारी संघर्ष सेनेची मोठ्या दिमाखात बैठक संपन्न व विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.

क्रांतिकारी संघर्ष सेनेची मोठ्या दिमाखात बैठक संपन्न व विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.
क्रांतिकारी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.गणेश (भाऊ) भोसले साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उपाध्यक्ष विजयकुमार कदम साहेब, यांच्या नेतृत्वात.प्रदेशाध्यक्ष सोनू उर्फ लखन भाऊ ढावरे, राज्य कार्याध्यक्ष भगवान पासगे, यांच्या प्रमुख उपस्थितीत.पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय उर्फ लल्लू गायकवाड, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमोल भोसले, इंदापूर तालुका अध्यक्ष सुरज मोरे, इंदापूर तालुका कार्य अध्यक्ष अमर सोनवणे, योगेश मोहिते इंदापूर तालुका संघटक माढा तालुका अध्यक्ष अक्षय खंडाळे, माढा तालुका सोशल मीडिया अध्यक्ष तात्यासाहेब भिसे, माळशिरस तालुका महिला आघाडी अध्यक्ष रुक्मिणी ताई रणदिवे, माळशिरस तालुका अध्यक्षपदी आनंद दळवी, माळशिरस तालुका संघटक पोपट दळवी, बाबुळगाव तालुका माळशिरस शाखाध्यक्ष पांडुरंग बनसोडे, शाखा उपाध्यक्ष प्रल्हाद दळवी, इंदापूर तालुका युवक उपाध्यक्ष अतुल भोसले, इंदापूर तालुका युवक कार्य अध्यक्ष सुभाष भोसले,शंकर उर्फ बापू वाघमारे यांचे सोलापूर जिल्हा संघटक , महिला आघाडी सांगोला तालुकाध्यक्ष सुनीता कांबळे, वर्षा दळवी, सुनिता साठे,, योगेश मोहिते, विठ्ठल गायकवाड, बाळू मोहिते, अनिल शेंडगे, अमर सोनवणे,अभिषेक उर्फ बाला भोसले, तेजस भोसले, विनोद भोसले, महादेव कोळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक लावंड, मानवाधिकार संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष संतोष मगर,संगीता साठे, धनंजय कांबळे, रणजीत आवारे, अजय जाधव, ओमकार भोसले, विजय साठे, रमेश बागाव, आकाश खंडाळे, गणेश खंडाळे, लखन जगताप, भैया राज लोंढे, मनोज साळुंखे, माया खंडाळे, ऋतिक शेगर, सुग्रीव गोरड, दिनेश वायकर, ओम पखाले,वाल्मीक रणदिवे, नवनाथ खंडाळे, सचिन भाऊ रणदिवे माहिती सेवाभावी संस्था सोलापूर जिल्हा  अध्यक्ष,आलेल्या सर्व मान्यवरांचे व उपस्थित सर्वांचे सत्कार सन्मान करण्यात आले. त्यानंतर पद नियुक्ती करण्यात आल्या. यानंतर संघटनेची ध्येयधोरणे तळागाळातील दलित व बहुजन समाजाला पोचवून हे सर्व कार्यकर्त्यांचे कर्तव्य असेल.आपली सामाजिक तळमळ व आपले सामाजिक कार्य पाहून आपली "क्रांतिकारी संघर्ष सेना"या सामाजिक चळवळीच्या विविध पदी निवड केलेल्या आहेत.
"क्रांतिकारी संघर्ष सेना" ही सामाजिक संघटना 'तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा बसवेश्वर, संत तुकाराम महाराज, महर्षी वाल्मिकी ऋषी, छत्रपती शिवाजी महाराज, आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे,महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता रमाई, मुक्ता साळवे,माता सावित्री, माता अहिल्या...'या महान विभूतींच्या समतेच्या विचारांची प्रेरणा घेऊन काम करणारी जहाल विचाराची व आक्रमक बाण्याची लढाऊ चळवळ आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य घडविण्यास, तसेच त्याच्या समस्त नागरिकांना:सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय,विचार, अभिव्यक्ति, विश्वास , श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य ;दर्जाची व संधीची समानता;‍ निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्धित करनेचा संकल्पपूर्वक निर्धार करू.समाजातील दिन-दलित, कष्टकरी, शेतकरी यांच्या न्याय हक्कासाठी व समतेसाठी, समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन माणुसकी साठी आपणास कार्य करावयाचे आहे.संघटनेची ध्येय धोरणे व सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन आपणांस घटनेच्या व कायद्याच्या चौकटीत काम करावयाचे आहे.आपली निवड विचाराच्या पातळीवर सार्थ ठरावी. आपले मनापासून हार्दिक अभिनंदन! आपल्या भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा.. दिल्या
विजयकुमार कदम साहेब , सुनिता साठे, भगवानराव फासगे, सुनिता कांबळे, अनिल शेंडगे, अक्षय लल्लू गायकवाड, पोपट दळवी, पांडुरंग बनसोडे, प्रल्हाद दळवी, विशाल तूपसैंदर, अमर सोनवणे, संतोष मगर, विजय साठे, रमेश बागाव, बापू वाघमारे, सचिन रणदिवे, संग्राम लांडगे, अमोल भोसले, योगेश मोहिते, सोनू भाऊ ढावरे , व संस्थापक अध्यक्ष या नात्याने गणेश भाऊ भोसले साहेब यांनी मनोगत व्यक्त केले व बैठक समाप्त झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या