माढा लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यामध्ये समोरासमोर लढत असून गेल्या कित्येक वर्षापासून माळी समाज बांधवाला व बारा बलुतेदार समाज बांधवांना जाणीवपूर्वक विचारातन घेता जाणीवपूर्वक विकासापासून वंचित ठेवल्या कारणाने माळशिरस तालुक्यामध्ये माळी समाज व बारा बलुतेदार समाज बांधव वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे माहिती माळीसमाज बांधव व बारा बलुतेदार समाज बांधव यांच्या वतीने माहिती देण्यात आली आहे फोंडशिरस या ठिकाणी आज सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान माळी समाज बांधव व बारा बलुतेदार समाज बांधव तातडीची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.
0 टिप्पण्या