मा. साहेब आपले नाव गेली पन्नास वर्षे राज्याच्या देशाच्या राजकारणात घुमतेय!राजकारण आणि साहेब असे घट्ट नाते तयार झाले. आहे.राजकारणातला प्रवास थक्क करणारा आहे सतत ५० वर्षे देशसेवा करणे इतके सोपे नाही. लोकशाही प्रक्रियेतले अपराजीत व्यक्तिमत्व म्हणून उभा देश तुमच्याकडे आदराने पहात आहे.
तुम्ही राजकारणात असले तरी अव्वल समाजकारणी आहात.हे विसरून चालणार नाही.राज्याचे नेतृत्व करत असतांना तुम्ही अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या. राज्याला चांगले दिवस आले.शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्ग सुखावला. शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगले निर्णय घेतले
श्री प्रल्हाद गुलाबराव वरे
0 टिप्पण्या